Shivaji Maharaj: तर शेतकऱ्याला जीवंत जाळल्यासारखं होईल… प्रत्येक राजकारण्यांनी वाचावं असं होतं शिवरायांचं कृषी धोरण, नक्की वाचा...

Shivaji Maharaj Agricultural Policy : छत्रपती शिवाजी महाराजांचे कृषी धोरण कसे होते, त्यांनी शेतकऱ्यांना न्यायाचा आधार कसा दिला होता, सर्व माहिती या बातमीत वाचा...
shivaji maharaj

shivaji maharaj

esakal

Updated on

महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला. संपूर्ण मराठवाड्याची शेती नष्ट झाली आहे. ही परिस्थिती आता सर्वांना माहिती आहे. सर्व राजकीय नेते, सत्ताधारी-विरोधक, पाऊस ओसरल्यावर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. मदतीचे आश्वासन देत आहेत. मात्र त्या तात्पुरत्या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कृषी धोरण पाहणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com