Manoj Jarange Patil : ‘जीआर टिकवणे ही सरकारची जबाबदारी’

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने काढलेल्या ‘जीआर’ला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

sakal

Updated on

वडिगोद्री (जि. जालना) - ‘मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात काढलेला ‘जीआर’ टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही लढून ते मिळवले आहे. आता ते न्यायालयात टिकवणे, न्यायालयात वकील उभे करणे आदी सरकारने करावे,’ असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com