Govind Pansare Case : गोविंद पानसरे हत्या प्रकरण; सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून मागविले उत्तर

Supreme Court India : गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने देखरेख थांबवल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे.
Govind Pansare Case
Govind Pansare Case Sakal
Updated on

नवी दिल्ली : ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी पुढील तपासावरील देखरेख थांबविण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने सोमवारी हा आदेश दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com