राज्यात २० फेब्रुवारीला ग्रामपंचायतींचे 'कामबंद', प्रशासक नेमणुकीवरून सरपंच परिषदेची आंदोलनाची हाक

Grampanchayat : ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून सरपंचाची नेमणूक करावी या मागणीसाठी सरपंच परिषदेकडून कामबंद आंदोलनाची हाक देण्यात आलीय. राज्यातील १६ हजारांवर ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी अखेरीस संपणार आहे.
16000 Gram Panchayats Term Ending Protest Announced in State

16000 Gram Panchayats Term Ending Protest Announced in State

Esakal

Updated on

नाशिक, ता. १५ : ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून सरपंच किंवा सदस्यांनाच संधी द्यावी, या प्रमुख मागणीसह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेने शुक्रवारी (ता. २०) ग्रामपंचायत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. अधिवेशन काळात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी टप्प्याटप्प्याने राज्यभर घेऊन जाणार असल्याची माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com