Harshwardhan Sapkal : दंगलींच्या आडून महाराष्ट्राची लूट, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप ; सद्‌भावना शांती मोर्चाचा समारोप

Congress Maharashtra : सत्ता टिकवण्यासाठी दंगली घडवून महाराष्ट्राची लूट सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरमध्ये केला.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkal Sakal
Updated on

नागपूर : ‘सध्या सत्ता टिकविण्यासाठी दंगली घडविल्या जात आहेत व या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जात आहे,’ अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे केली. व्यापाऱ्यांचे भले करून शेतकरी-कामगारांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचाही आरोप करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com