Imtiaz Jaleel Interview : ''हिंमत असेल तर पुण्याचं नाव फुलेवाडा अन् कोल्हापूरचं...''; इम्तियाज जलील याचं सरकारला थेट आव्हान

Imtiaz Jaleel Challenges Maharashtra Govt : जलील यांनी नुकतीच सकाळ माध्यम समूहाला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.
Imtiaz Jaleel Challenges Maharashtra Govt
Imtiaz Jaleel Challenges Maharashtra Govtesakal
Updated on

Aurangabad Renaming Sparks Political Debate : इतिहासाचा मुद्दा पुढे करून एखाद्या शहराचे नामांतर करायचे असेल, तर पुण्याचे नाव बदलून फुलेवाडा आणि कोल्हापूरचे नाव शाहू महाराजांच्या नावावर करावे, असे आव्हान AIMIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला दिले आहे. तसेच, आपण मुस्लिम असल्याने लोक आपल्याला जातीच्या दृष्टिकोनातून पाहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com