Uday Samant: उद्योजकांना खंडणीसाठी धमकी दिल्यास...; उद्योग मंत्री उदय सामंत यांचं मोठ विधान

Uday Samant Marathi News : बीडमध्ये उद्योजकांकडून खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड हा सध्या महाराष्ट्राच चर्चेत आहे, यापार्श्वभूमीवर उद्योगमंत्र्यांनी हे महत्वाचं विधान केलं आहे.
Uday Samant
Uday Samant sakal
Updated on

Uday Samant Marathi News : उद्योजकांना खंडणीसाठी जर कोणा माफियानं किंवा गुंडानं धमकी दिल्यास त्यांनी पुढे येऊन त्यावर बोलावं, सरकार त्यांना संरक्षण देईल अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील उद्योग आणि मराठी भाषा यासंर्भात आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com