Cyber Attack: महाराष्ट्र सरकारी विभागांना सायबर हल्ल्याचा धोका; पण नेमका कुणाकडून? तपासातून धक्कादायक सत्य समोर

Maharashtra Government Cyber Attack News: महाराष्ट्र सरकारी विभागांना सायबर हल्ल्याचा धोका आहे. यामुळे आता टेन्शन वाढले आहे. याविरोधात कडक पाऊले उचलण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.
Maharashtra Government Cyber Attack
Maharashtra Government Cyber AttackESakal
Updated on

महाराष्ट्र सरकारच्या अनेक विभागांना सायबर हल्ल्याचा धोका आहे. महाराष्ट्र सायबरच्या तपासात हे उघड झाले आहे. महाराष्ट्र सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, तपासात असे दिसून आले आहे की, अनेक विभाग सुरक्षित नाहीत आणि त्यांच्या वेबसाइटवर कधीही सायबर हल्ला होऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com