मी काहीही चुकीचे केलेले नाही, जितेंद्र आव्हाडांचे भाजपला प्रत्युत्तर

भाजपच्या आरोपाला जितेंद्र आव्हाडांकडून समाचार
jitendra awhad
jitendra awhadsakal

मुंबई : आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान झाले. मात्र मतमोजणीला विलंब होत आहे. कारण भाजपने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सुहास कांदे, यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका दुसर्‍यांना दाखवल्याचा आक्षेप घेत त्यांचे मत रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मत मोजणीला विलंब होत आहे. भारतीय निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक सुरु आहे. त्यात कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे. याकडे महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे. (Jitendra Awhad Criticize On BJP Over Rajya Sabha Election Counting)

jitendra awhad
देशमुख,मलिक मतदानापासून वंचित,यशवंत सिन्हा भडकले; मोदी सरकारवर साधला निशाणा

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपच्या आक्षेपाला उत्तर दिले आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. नियमाप्रमाणे मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मतमोजणी विनाकारण लांबवली जात असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com