Kolhapur Radhanagari dam: पहिल्यांदाच असं घडलं.. राधानगरी धरण निम्मं भरलं! ५०० 'क्युसेक'पेक्षा जास्तीचा विसर्ग करण्यावर मर्यादा

Water Management Concerns: धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा पहिल्यांदाच मेमध्ये तसेच जिल्ह्यात मॉन्सून सुरू होण्याआधीच असे घडले आहे. जूनमध्ये संततधार पाऊस झाल्यास धरण अवघ्या दोन-तीन आठवड्यांत भरले, अशी स्थिती आहे.
Kolhapur Radhanagari dam: पहिल्यांदाच असं घडलं.. राधानगरी धरण निम्मं भरलं! ५०० 'क्युसेक'पेक्षा जास्तीचा विसर्ग करण्यावर मर्यादा
Updated on

कोल्हापूरः राज्यामध्ये यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मॉान्सूनने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली होती. राज्यातील अनेक धरणांमध्ये मुबलक पाणीसाठी पूर्वमौसमी पावसामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे आता धरणातील विसर्गावर लक्ष असणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com