Maharashtra News: गाळ, मुरुमावरील ‘रॉयल्टी’ रद्द; शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

Maharashtra Waives Royalty on Soil, Silt and Murum: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या माती, मुरूम आणि गाळावर आता कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही.
Maharashtra News

Maharashtra News

esakal

Updated on

मुंबई: शेतकऱ्यांना स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी सरकारला एक रुपयाचेही स्वामित्व धन (रॉयल्टी) द्यावे लागणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com