Farmer Crisis: सरकारला कर्जमाफीसाठी अजून कशी परिस्थिती हवी? मराठवाड्यावरील अघोरी पाऊस, विदर्भातही शिरला… शेतकरी संपला!

Marathwada-Vidarbha Farmer Crisis: Heavy Rains, Crop Loss & Demand for Loan Waiver | मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे संकट: पावसाने पिके उद्ध्वस्त, सरकारकडून कर्जमाफीची प्रतीक्षा, मात्र समिती अभ्यास करत आहे.
marathwada rain

marathwada rain

esakal

Updated on

मराठवाडा पावसाने पुरता उद्ध्वस्त झाला आहे, मात्र पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. शेतकरी हंबरडा फोडतोय, तरीही पाऊस तेवढ्याच वेगाने कोसळतोय. हा रुद्रावतार पाहून शेतकरी हतबल झाला आहे. ज्या भागात वर्षानुवर्षे दुष्काळ पडतो, त्याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे. निसर्गाचे चक्र फिरले आणि त्याने थेट पिकं उध्वस्त केली. शेतात मातीऐवजी खडक दिसत आहेत. पाच वर्षांपासून मशागत केलेल्या मोसंबीच्या बागा नष्ट झाल्या. डोळ्यासमोर भयानक वास्तव उभे आहे, तरी सरकार पंचनाम्याच्या गप्पा मारते. सरकार बांधावर येऊन धीर देते, पण स्वाभिमानी शेतकऱ्याचे मन आतून तुटत आहे. अनेक शेतकरी जीवन संपवत आहेत. काल यवतमाळ जिल्ह्यात एका युवा शेतकऱ्याने आपले जीवन संपवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com