Palghar News: अवकाळीने शेतकऱ्यांना रडवले! शेती बागायतीवर कोट्यवधीचे पाणी; बळीराजाची शासनाकडे मदतीची हाक

Maharashtra Rain Update: राज्यभरात पावसाचा जोर आणखी वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
Farmers crop loss due to unseasonal rain
Farmers crop loss due to unseasonal rainESakal
Updated on

वसई (बातमीदार) : राज्यभरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्यातही पावसाची तुफान एन्ट्री झाली आहे. या जिल्ह्यात सकाळी ५ ते ८ दरम्यान झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांचे हाता तोंडाशी आलेले पीक वाहून गेले. यात आंबा , चिकू, उन्हाळी भात तसेच भाजीपाला लागवडीचे नुकसान झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com