Rahul Gandhi: महाराष्ट्रात ३ महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं, सरकार काय करते? राहुल गांधी आक्रमक!

Maharashtra Farmers Ending Life: महाराष्ट्रात तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी संपवले जीवन; राहुल गांधींनी सरकारवर जनसंपर्काच्या तमाशात गुंतल्याचा गंभीर आरोप केला.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal
Updated on

महाराष्ट्रात तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर ७६७ कुटुंबांचा उध्वस्त झालेला संसार आहे. शेतकऱ्यांचे हे दुख: आणि त्यांचा आक्रोश महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेला आहे. पण सरकार? ते आपल्या जनसंपर्काच्या (PR) तमाशात मग्न आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com