Maharashtra Government : ग्रामसेवकांवर नवीन जबाबदारी

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्गत मृत्यू झालेल्या महिलांचा लाभ कसा बंद करायचा, हे राज्य सरकारपुढील मोठे आव्हान ठरले आहे. यासाठी ग्रामीण भागातील ग्रामसेवकावर माहिती देण्याची जबाबदारी ठेवण्याचा शासन विचार करत आहे.
Maharashtra Government
Maharashtra GovernmentSakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्यास त्या महिलेचा लाभ कसा बंद करायचा, हे आता राज्य सरकारपुढचे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकावर याची माहिती देण्याची जबाबदारी देण्याचा शासन विचार करीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com