Maharashtra: आधार आणि किसान आयडी ब्लॉक, सरकारी योजनांपासून दूर ठेवणार अन्...; शेतरस्त्यावर अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई होणार

Baliraja Panand Rasta Yojana Maharashtra: महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ता योजने'अंतर्गत अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना पाच वर्षांसाठी शासकीय सुविधांपासून वंचित ठेवले जाईल.
Baliraja Panand Rasta Yojana Maharashtra

Baliraja Panand Rasta Yojana Maharashtra

ESakal

Updated on

आता राज्यातील ग्रामीण भागातील शेतरस्ते किंवा चाकरस्ते आणि पाणी वाहणाऱ्या मार्गांवर अतिक्रमण करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी “मुख्यमंत्री बळीराज शेत/पानंद रस्ता योजना” लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाने या संदर्भात एक आदेश जारी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com