Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

Gram Panchayat Administrator : मुदत संपलेल्या आणि निवडणुका प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासकांच्या हाती सोपवण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरपंचांच्या अधिकारांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
Maharashtra Sarpanch News Gram Panchayat Administrator

Maharashtra Sarpanch News Gram Panchayat Administrator

esakal

Updated on

Maharashtra Gram Panchayat Administrator : राज्यातील मुदत संपलेल्या मात्र निवडणुका प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामविकास विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशा ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रशासकपदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com