Maharashtra Rain: पाऊस आला रे! वीज उपकरणापासून रहा सावधान, महावितरणाचा अलर्ट

Mahavitaran: अतिवृष्टी,वादळी पावसामुळे ओलसर वस्तू,साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे याकाळात वीजसुरक्षेबाबत अधिक सजग राहण्याची गरज असल्यामुळे नागरिकांनी, वीज उपकरणांपासून योग्य काळजी घ्या, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Mahavitaran Alert electrical safety
Mahavitaran Alert electrical safetyESakal
Updated on

नवनाथ भेके

निरगुडसर : सध्या शहरी व ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाची कोसळधार सुरू असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात वीजसुरक्षेबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. पाणी हे विजेचे चांगले वाहक आहे. त्यामुळे प्रामुख्याने रस्त्यावरील सार्वजनिक वीजयंत्रणा,पथदिव्यांच्या लोखंडी खांबापासून आणि घरगुती वीज उपकरणांपासून विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com