महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Maharashtra Rajya Sabha election: राज्यसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. अमित शहा यांच्या सूचनेनंतर महायुती ६ ऐवजी ७ जागांवर उमेदवार उभे करण्याची रणनीती आखत आहे.
Rajya Sabha election

Rajya Sabha election

ESakal

Updated on

१६ मार्च रोजी होणाऱ्या ३७ राज्यसभा निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी महाराष्ट्र भाजपला नवीन निर्देश जारी केल्याचे वृत्त आहे, त्यानंतर राज्यातील सत्ताधारी महायुती आघाडी सध्या खुल्या असलेल्या सहा जागांऐवजी सातव्या जागेसाठी उमेदवार उभा करण्याची तयारी करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com