Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

एकाच घरात अनेकवेळा कर्जवाटप, कर्ज वाटप करताना कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांचा शेकडो कोटींचा गैरव्यवहार आदींमुळे ही महामंडळे संशयाच्या भोवऱ्यात अडकली.
money
moneysakal
Updated on

मुंबई - राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील दुर्बल घटकांना व्यवसायाकरिता अल्प व्याजदरात कर्ज देवून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता महात्मा फुले मागासवर्ग महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ व रोहिदास चर्मोद्योग महामंडळ या तीन महामंडळांची स्थापना करण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com