Maharashtrta News : राज्याचा साखर उतारा वाढला; दीड महिन्यात ३० लाख टन साखरनिर्मिती!

Maharashtra Sugar : चालू साखर हंगामाच्या पहिल्या दीड महिन्यात राज्यात ३० लाख टन साखरनिर्मिती झाली असून साखर उताऱ्यात वाढ नोंदवली आहे. गाळप आणि उताऱ्यात सहकारी साखर कारखान्यांनी खासगी कारखान्यांवर वर्चस्व सिद्ध केले आहे.
Maharashtra Sugar Season Shows Positive Growth

Maharashtra Sugar Season Shows Positive Growth

sakal
Updated on

सोमेश्वरनगर : चालू साखर हंगामाच्या पहिल्या दीड महिन्यात १८४ साखर कारखान्यांनी ३६७ लाख टन उसाचे गाळप केले असून ३० लाख टन साखरनिर्मिती केली आहे. गतहंगामाच्या तुलनेत साखर उतारा ०.३० टक्क्यांनी अधिक आहे. साखर उतारा आणि गाळप या दोन्ही बाबींमध्ये खासगींपेक्षा सहकारी कारखाने पुढे आहेत. दरम्यान, गाळपात सोलापूर जिल्हा तर साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com