Agriculture Innovation : जूनपासून खरिपात ‘एआय’चा वापर; केंद्र सरकारच्या सहकार्यातून राज्यात देशातील पहिलाच प्रयोग

Agricultural Technology : महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून खरीप हंगामासाठी प्रयोग करणारे पहिले राज्य ठरणार आहे, यासाठी केंद्र सरकारशी सामंजस्य करार करण्यात येईल.
Agriculture Innovation
Agriculture InnovationSakal
Updated on

मुंबई : राज्यात सर्वच पिकांसाठी खरीप हंगामापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारशी सामंजस्य करार करण्यात येणार असून, ‘विस्तार’ या केंद्र सरकारच्या संकेतस्थळाचा यासाठी वापर करण्यात येणार आहे. देशात असा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com