Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

IMD Yellow Alert : यवतमाळ आणि नांदेडमध्ये गारपीट होऊन रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.गहू, हरभरा, मका, ज्वारी, कापूस व फळबागांवर पावसाचा फटका बसून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा
Updated on

महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे फेरबदल दिसून येत आहेत. राज्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या लहरी हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला असून, काढणीसाठी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com