

Agniveer recruitment
ESakal
महाराष्ट्रातील अग्निवीर योजनेअंतर्गत देशसेवा करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे. चार वर्षांची लष्करी सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या भविष्याबद्दल आणि नोकरीबद्दल साशंक असलेल्या तरुणांच्या चिंता दूर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. भारतीय सैन्याच्या 'अग्निवीर' योजनेअंतर्गत सेवा करणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र सरकारने एक अतिशय दिलासादायक निर्णय घेतला आहे.