Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

Manoj Jarange Speech: मनोज जरांगे यांनी आज संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी समाजाला आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि ओबीसी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Manoj Jarange Speech
Manoj Jarange SpeechESakal
Updated on

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत संतप्त भाषण केले आहे. ते २९ ऑगस्टला मुंबईत मोर्चा घेऊन येणार आहेत. यावेळी शांततेत मुंबईत येण्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com