Maratha Reservation : आरक्षणाशिवाय मुंबईहून परतणार नाही : मनोज जरांगे

Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ‘आरक्षण घेतल्याशिवाय परत नाही’ असा निर्धार करत २९ ऑगस्टला मुंबईत मराठा आरक्षणासाठी निर्णायक मोर्चाची घोषणा केली आहे.
Maratha Reservation
Maratha ReservationSakal
Updated on

वडीगोद्री : ‘आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत येणार नाही’, असा निर्धार मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज व्यक्त केला. २९ ऑगस्टला मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे त्यांनी आज समाजबांधवांच्या राज्यस्तरीय बैठकीत ‘आता माघार नाही’चा पुनरुच्चार केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com