Heavy Rain: पूर अन् अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत किती मिळणार? काय आहे प्रक्रिया?

Dharashiv, Solapur Flood: यंदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं.
Heavy Rain: पूर अन् अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत किती मिळणार? काय आहे प्रक्रिया?
Updated on

Marathwada Flood: मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे. अनेक भागांमध्ये दहा फुटांपर्यंत खाली शेती वाहून गेलीय. पुरामुळे कित्येक घरामध्ये पाणी शिरलं आणि संसार उघड्यावर पडला. एवढंच नाही तर शेकडो जनावरं दगावली आहेत. सरकारने अतिवृष्टीबाधितांसाठी आणि पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com