Mohan Bhagwat: आता प्रत्येक जोडप्याला ३ मुले जन्माला घालण्याची गरज, 'कारण' सांगत मोहन भागवत स्पष्टच बोलले!

Mohan Bhagwat Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी घटत्या लोकसंख्येवर चिंता व्यक्त केली. त्यानंतर बोलताना केलेलं एक धक्कादायक वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.
Mohan Bhagwat
Mohan BhagwatESakal
Updated on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कुटुंबाच्या महत्त्वावर भर देणारे मोठे विधान केले आहे. सनातन आणि हिंदूंचे भवितव्य आणि भविष्य लक्षात घेऊन मोहन भागवत म्हणाले, 'कोणत्याही समाजाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1% च्या खाली गेला तर तो समाज नष्ट होईल आणि तो समाज आपोआपच नष्ट होईल. मोहन भागवत यांनी नागपुरात झालेल्या कातळे कुल परिषदेत भारताच्या लोकसंख्येबाबत एक धक्कादायक भाष्य केले आहे. यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com