Aditya Thackrey: दहा वर्षे उलटली, महामार्ग जैसे थे!; आदित्य ठाकरे; रखडलेल्या कामावरून सरकारला केले लक्ष्य

Aaditya Thackeray Inspects Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण, खड्डे आणि अपूर्ण कामांवरून आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.
Aditya Thackrey

Aditya Thackrey

esakal

Updated on

चिपळूण: ‘गेली दहा वर्षे प्रत्येक गणेशोत्सवापूर्वी महामार्ग पूर्ण होणार, असे सांगितले जाते. मंत्री पाहणी करतात, अधिकारी येतात आणि त्यानंतर डागडुजी केली जाते; मात्र रस्त्याची परिस्थिती कायम तशीच राहते,’ असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी करीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणावरून राज्य सरकार आणि प्रशासनावर धारेवर धरले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com