ajit pawar
sakal
नागपूर - जनतेशी अधिक संपर्क, पक्ष संघटना बळकट करणे, मार्गदर्शक संविधान, सरकार-पक्ष समन्वय, संतुलित विकासाची दृष्टी, भाजपशी आघाडी मजबूत करणे, पारदर्शक प्रशासन, महिला सक्षमीकरण, विद्यार्थी आणि युवकांसाठी पक्षाचे सविस्तर धोरण जाहीर करून ते राबवण्याचा संकल्प आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ‘नागपूर डिक्लेरेशन’ या नावाने घोषित करण्यात आला.