Maharashtra Heatwave Deaths : विदर्भात उष्णतेची भयंकर लाट ! नागपुरात उष्माघाताने एकाच दिवशी ३ जणांचा मृत्यू; IMD चा नागरिकांना इशारा

Heat Stroke India : तिन्ही व्यक्तींना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक कारण उष्माघात असले तरी अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. विदर्भ, मराठवाडा व उत्तर-मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे.
Scorching heatwave grips Nagpur as temperatures soar above 45°C, raising concerns over heat stroke and public safety.

Scorching heatwave grips Nagpur as temperatures soar above 45°C, raising concerns over heat stroke and public safety.

esakal

Updated on

राज्यात उन्हाचा कडाका जीवघेणा ठरू लागला आहे. विदर्भात उष्णतेची लाट असून नागपूरमधील परिस्थिती विशेषतः गंभीर बनली आहे, उष्माघातामुळे एकाच दिवसात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या २४ तासांत नागपूरमध्ये तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. मंगळवारी (१९ मे) तापमान ४५.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com