Local Body Elections : दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता : रवींद्र चव्हाण

The Decision on Alliance vs. Solo Contest : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाशिकमध्ये स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीच्या माध्यमातून, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री (फडणवीस), उपमुख्यमंत्री (अजित पवार आणि शिंदे) हे घेतील, तसेच दिवाळीनंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते.
  BJP's Ravindra Chavan Says Mahayuti Strategy for Local Polls Will Be Decided by the Trio of CM and Deputy CMs, Not the Cadre.

BJP's Ravindra Chavan Says Mahayuti Strategy for Local Polls Will Be Decided by the Trio of CM and Deputy CMs, Not the Cadre.

Sakal

Updated on

नाशिक : ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीच्या स्वरूपात, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील,’’ असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com