Pratap Sarnaik : कर्जातून बाहेर काढण्यासाठी विविध योजना सुरू करणार

राज्याला सुमारे २५ ते ३० हजार बसची गरज आहे. प्रत्यक्षात सुमारे १२ हजार बस आहेत.
pratap sarnaik
pratap sarnaik sakal
Updated on

मुंबई - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळावर (एसटी) दहा हजार कोटींहून जास्त कर्जाचा डोंगर असून तिला कर्जातून बाहेर काढण्यासाठी ‘बसपोर्ट’सारख्या विविध योजना सुरू करणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली. अर्ध्या तासाच्या चर्चेदरम्यान अनिल परब यांनी एसटीच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यावर ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com