Crop Insurance : पीकविम्यासाठी हवेत पंधराशे कोटी, ‘एक रुपयात पीकविमा’ बंद केल्याचा शेतकऱ्यांना फटका

Farmers Of Maharashtra : एक रुपयात पीकविमा योजना बंद झाल्याने यंदा शेतकऱ्यांना १५०० कोटींचा विमा प्रीमियम भरावा लागणार आहे.
Crop Insurance
Crop InsuranceSakal
Updated on

सोलापूर : गतवर्षी राज्य सरकारच्या ‘एक रुपयात पीकविमा’ योजनेमुळे राज्यातील एक कोटी ७० लाख शेतकऱ्यांनी ११२ लाख हेक्टरवरील खरीप पिकांसाठी विमा भरला होता. योजनेमुळे शेतकऱ्यांना एक कोटी ७० लाख रुपये भरावे लागले होते. पण, आता ही योजना बंद केल्याने शेतकऱ्यांना यंदा पीकविम्यासाठी १,५०० कोटींहून अधिक रक्कम मोजावी लागेल, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com