uddhav thackeray
sakal
मुंबई - 'दोन गुजराती आपल्याला गिळायला निघाले असताना आपण जर आपसात भांडत बसलो, तर ही लढाई न लढलेलीच बरी,’ अशा शब्दांत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीतील संघर्षाची दिशा स्पष्ट केली. भाजपने केवळ युती तोडली नाही, तर ते आपल्याला संपवायला निघाले आहेत, असे ते म्हणाले.