Raigad News: तुटलेल्या बोटी अन्..., जलप्रवास, बंदरामध्ये प्रवाशांची कुचंबना; सेवा अद्यावत करण्याची मागणी
Water Transport: जलवाहतूक वाढण्यासाठी केंद्र सरकार योजना राबवत आहे. परंतु उरण मोरा-ते मुंबई भाऊचा धक्का तसेच उरण करंजा ते रेवस या जलप्रवासात प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्यातचे समोर आले आहे.
उरण : देशात जलवाहतूक वाढण्यासाठी केंद्र सरकार नव-नवीन योजना राबवत आहे. परंतु वर्षानुवर्षे सूरू असलेल्या मोरा ते भाऊचा धक्का, करंजा ते रेवस जल प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांत संताप व्यक्त केला जात आहे.