Raigad News: तुटलेल्या बोटी अन्..., जलप्रवास, बंदरामध्ये प्रवाशांची कुचंबना; सेवा अद्यावत करण्याची मागणी

Water Transport: जलवाहतूक वाढण्यासाठी केंद्र सरकार योजना राबवत आहे. परंतु उरण मोरा-ते मुंबई भाऊचा धक्का तसेच उरण करंजा ते रेवस या जलप्रवासात प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्यातचे समोर आले आहे.
Bad Condition of boat service
Bad Condition of boat serviceESakal
Updated on

उरण : देशात जलवाहतूक वाढण्यासाठी केंद्र सरकार नव-नवीन योजना राबवत आहे. परंतु वर्षानुवर्षे सूरू असलेल्या मोरा ते भाऊचा धक्का, करंजा ते रेवस जल प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांत संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com