

Piyush Goyal statement impact on maharashtra politics
esakal
Piyush Goyal statement Maharashtra politics : अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अधिकृतरीत्या त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.