PM Fasal Bima Yojana: राज्यभरातील शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री पीक विम्याकडे लक्ष, वर्षभरानंतरही रक्कम मिळेना

Raigad News: पिकांचे नुकसान, पूर, दुष्काळ अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु केली. मात्र रायगडमधील जवळपास एक हजार 172 शेतकरी अजूनही विम्याच्या प्रतिक्षेत आहेत.
PM Fasal Bima Yojana
PM Fasal Bima YojanaESakal
Updated on

पाली : पंतप्रधान विमा योजनेसाठी पात्र ठरलेले जिल्ह्यातील जवळपास एक हजार 172 शेतकरी अजूनही विम्याच्या प्रतिक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना 88 लाख रुपयांची विमा रक्कम देणे शिल्लक राहिले आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण मिळावे व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उभारी देण्यासाठी पंतप्रधान विमा योजना राबविण्यात आली आहे. मात्र योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याचा व बँक खात्याला आधार नंबर नसल्याचा हकनाक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com