Raigad: रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद राहणार, प्रशासनाचा मोठा निर्णय, कधी आणि का?

Raigad Fort: शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
Raigad Fort

Raigad Fort

ESakal

Updated on

सकाळ वृत्तसेवा

महाड : स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्यावर तिथी व तारखेनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गडावर जाणारा पायरी मार्ग 30 व 31 मे या कालावधीमध्ये पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com