मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा दावा केल्यानंतर २०८० पर्यंत त्यांनाच मुख्यमंत्री राहू द्या, असा टोला शिवसेनेने लगावला.