- अविनाश साबापुरे
यवतमाळ - अडीच वर्षांपूर्वी अभियोग्यता परीक्षा दिलेल्या हजारो बेरोजगारांना आता नोकरीची लॉटरी लागणार आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील पद भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे सुरु झाली असून यातून 8 हजार 264 शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.