Ajit Pawar : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी वेळप्रसंगी नियम शिथिल करू

राज्यात अतिवृष्टीमुळे उडीद, सोयाबीन, ऊस, कापूस व फळबागांचेही नुकसान झाले आहे. प्रशासनास पंचनामे करण्यास सांगितले आहे.
Ajit Pawar

Ajit Pawar

Sakal
Updated on

पुणे - 'राज्यात अतिवृष्टीमुळे उडीद, सोयाबीन, ऊस, कापूस व फळबागांचेही नुकसान झाले आहे. प्रशासनास पंचनामे करण्यास सांगितले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आवश्‍यक मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री व आम्ही प्रशासनास दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com