Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

Water Shortage Maharashtra : सोयाबीन-कापूस पिकांचे नुकसान, पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शेतकऱ्यांसाठी ९ मागण्या केल्या.
Sharad Pawar letter to Devendra Fadnavis

Sharad Pawar letter to Devendra Fadnavis

esakal

Updated on

Sharad Pawar Demands : राज्यातील बहुतांश भागात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद यांसह खरीप पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com