Sharad Pawar : दौरे थांबवा, अडथळे येतील; शरद पवार यांचे मंत्री, लोकप्रतिनिधींना आवाहन

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागांत पीडितांना भेटण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे गर्दी होत आहे.
Sharad Pawar

Sharad Pawar

sakal 

Updated on

मुंबई - ‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागांत पीडितांना भेटण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे गर्दी होत असल्यामुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष, नुकसानीचे पंचनामे व आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com