Raigad News: माणगावकरांवर मुंबई-गोवा महामार्गाची साडेसाती! नागरिक गढूळ पाण्यामुळे हैराण, आरोग्य धोक्यात

Mangaon: माणगावजवळील कळमजे येथील पुलाचे बांधकाम अपुरे राहिले आहे. यामुळे पाणीपुरवठा होणाऱ्या नदी पात्रात माती मिसळल्याने पाणी गढूळ झाले आहे. परिणामी येथील शेकडो ग्रामस्‍थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Mumbai Goa Highway
Mumbai Goa Highwaysakal
Updated on

माणगाव (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गाची साडेसाती आता कळमजे ग्रामस्थांच्या मुळावर आली आहे. माणगावजवळील कळमजे येथील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. तेथील गोद नदीपात्रात मातीच्या भरावामुळे परिसरातील पाच गावांतील नागरिकांना मातीमिश्रित गढूळ आणि दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे येथील शेकडो ग्रामस्‍थांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com