

BMC Election Voting ink
ESakal
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक भागात मतदानानंतर बोटाला लावण्यात येणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा प्रकार समोर येत आहेत. मतदारांकडून संताप व्यक्त करत शाई पुसून पुन्हा मतदान करायचे का? असे सवाल केला जात आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.