Samruddhi Mahamarg : वाहनचालकांच्या खिशाला कात्री लागणार! १ एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर टोलवाढ, किती पैसे भरावे लागणार?

Mumbai-Nagpur Expressway Toll Hike : या टोलचे दर १९ टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहेत. या दरवाढीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.
Toll Rates Increased on Samruddhi Mahamarg
Toll Rates Increased on Samruddhi Mahamargesakal
Updated on

Toll Rates Increased on Samruddhi Mahamarg : समृद्धी महार्गावरून प्रवास करणाऱ्यासांठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र रस्ते वर विकास महामंडळाने १ एप्रिलपासून या महामार्गावरील टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या टोलचे दर १९ टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहेत. या दरवाढीमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com