Nagpur News : राज्यभरात ४ वर्षांत ४३ हजार अर्भक मृत्यू

राज्यातील अर्भक, उपजत व बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखण्यासाठी शासन कोट्यवधींचा खर्च करते. यानंतरही मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत.
Infant Death

Infant Death

sakal

Updated on

नागपूर - राज्यातील अर्भक, उपजत व बालमृत्यू आणि माता मृत्यू रोखण्यासाठी शासन कोट्यवधींचा खर्च करते. यानंतरही मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. महाराष्ट्रात एप्रिल २०२२ ते २०२५ या चार वर्षांच्या कालावधीत ४३ हजार ६६२ अर्भक (० ते १ वर्ष) आणि ७ हजार ३८५ बालकांचा (१ ते ५ वर्ष) मृत्यू झाला असल्याचे वास्तव पुढे आले आहे. राज्यात जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५ या काळात ५९९ माता मृत्यूंची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com