Prakash Ambedkar : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक खरोखरच पारदर्शक होती का?

राज्यात २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर ७६ लाख मते वाढली.
prakash ambedkar
prakash ambedkarsakal
Updated on

मुंबई - राज्यात २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर ७६ लाख मते वाढली. याबाबत दाखल केलेली याचिक मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असल्याचे सांगत, ही निवडणूक प्रक्रिया खरोखरच पारदर्शी होती का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com