Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

Maharashtra Politics : निवडून दिलेल्या सरकारला लोकमान्य टिळकांप्रमाणे प्रश्न विचारणे पत्रकारांचे कर्तव्य आहे; तसेच, भाजपसोबत नसल्याने शिवसेनेचे हिंदुत्व संपले नाही, असे स्पष्ट मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात व्यक्त केले.
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Sakal

Updated on

पुणे : ‘‘लोकमान्य टिळक इंग्रजांना प्रश्‍न विचारू शकत होते तर आपणच निवडून दिलेल्या सरकारला प्रश्‍न विचारायचे नाहीत का? तो अधिकार आपण गमावून बसलो का? पत्रकारांनी सरकारला निःपक्षपातीपणे प्रश्‍न विचारून कर्तव्य बजावले पाहिजे,’’ अशी अपेक्षा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com